September 27, 2011

Jeevan

Jeevan...जीवन 

जी माणसं हवीशी वाटतात,
ती कधीही भेटत नाहीत.
जी माणसं नकोशी वटतात
त्यांचा सहवास संपत नाही.
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
... त्यांच्याकडे जायला जमत नाही
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काळ संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेव्हा काळ संपलेला असतो
जीवन हे असंच असत
त्याच्याशी जपून वागांव लागतं!! .

1 comments:

PRAVIN said...

pravink301278@gmail.com

Post a Comment